राज्याच्या अनेक भागात झालेली गारपीट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.
गारपीटीमुळे सुमारे २५ हजार कोटी रुपयांहून अधिक वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे, असे मुंडे यांनी प्रदेश कार्यालयात पत्रकारांना सांगितले. अद्याप ५० टक्केही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत़ आचारसंहितेचा बागुलबुवा उभा करून भरपाई देण्यास विलंब करण्यात येत आहे. वास्तविक त्यासाठी नियमांचा कोणताही अडथळा येऊ नये, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Mar 2014 रोजी प्रकाशित
गारपीट राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा -मुंडे
राज्याच्या अनेक भागात झालेली गारपीट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.
First published on: 19-03-2014 at 02:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Declare hailstorm national disaster