
पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांना पर्याय म्हणून धातूच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून विकण्याचा हा नवीन ‘स्टार्ट अप’ एक संस्थेने सुरू केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अंधेरी – कुर्ला मार्गावर फेरीवाल्यांची संख्या वाढली असून महानगरपालिकेने या मार्गावर तयार केलेल्या संपूर्ण पदपथावरच फेरीवाल्यांनी अतिक्रमण…
रजोनिवृत्तीमुळे महिलांमध्ये नैराश्य, चिंता किंवा चिडचिड, एकाग्रता कमी होणे, झोप कमी होणे आणि स्मरणशक्तीच्या समस्या निर्माण होतात.
मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख बनलेल्या बेस्ट उपक्रमाच्या परिवहन खात्यातील ताफ्यात स्वमालकीच्या केवळ ११८९ बसगाड्या उरल्या आहेत.
मोकळी मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्वावर देण्याच्या धोरणाच्या मसुद्याबाबत नागरिकांनी अत्यंत कमी सूचना आणि हरकती महानगरपालिकेकडे सादर केल्या आहेत.
पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत असून त्याचा प्रवाशांना फटका बसला…
११ ते १४ डिसेंबर या कालावधीसाठी गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणार
म्हाडाच्या परीक्षेतील तोतया उमेदवार, कॉपी गैरप्रकारानंतर भरतीतील आणखी एक गैरप्रकार उघड झाला आहे.
नोकरी किंवा उत्पन्नाचे पूरक साधन शोधण्याचे प्रमाण वाढल्याचे हेरून अशा व्यक्तींची फसवणूक केली जात आहे.
समृद्धी महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्यापासून हा मार्ग अपघातांमुळे वादात सापडला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी विधिमंडळात चर्चेची शक्यता असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी आरोग्य खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर महापालिकेने अभिमत (डीम्ड) आरोग्य विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय…