



राज्यातील ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर…

भारत - अमेरिका व्यापार करारातील तरतुदी शनिवारी पहिल्यांदाच जाहीर झाल्या. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याची…

मुंबईच्या उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडी यांची वर्णी लागली आहे. अभाविप, मनसे आणि शिवसेना असा राजकीय प्रवास केलेल्या घाडी…

भाजपवर संघाचा रिमोट कंट्रोल चालतो, अशा कायम सुरु असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर डॉ. भागवत यांनी व्यक्त केलेले मत महत्वाचे आहे.

काळा घोडा महोत्सवात मुंबई महापालिकेच्या 'उमंग' तृतीयपंथी बचत गटाने यशाची उंच भरारी घेतली आहे. अवघ्या तीन दिवसांत ९० हजारांच्या हस्तकला…

बेकायदा बाईक टॅक्सी आणि कंपन्यांच्या मनमानी भाडे धोरणाविरोधात राज्यातील ८० टक्के ॲप आधारित टॅक्सी सेवा शनिवारी बंद होत्या. मुंबई, पुणे…

बारावी-दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य मंडळ सज्ज झाले आहे. परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद राहणार…

मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. घाटकोपरमधील प्रभाग १३२ च्या नगरसेविका असलेल्या तावडे यांचे शिक्षण, सामाजिक…

मुंबई विभागात मागील तीन वर्षांत बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत २८ हजारांनी घट झाली आहे. विशेषतः कला व वाणिज्य शाखेकडील विद्यार्थ्यांचा कल…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक' प्रकल्प १ मे रोजी वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. ९५% काम पूर्ण झालेल्या या…

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टँकर दुर्घटनेनंतर आमदार मिलिंद नार्वेकर यांनी अटल सेतूच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पुलावर तातडीने सक्षम आपत्कालीन यंत्रणा…