पुढील महिन्यात घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास भारतीय साहित्य क्षेत्रातील ‘ज्ञानपीठ’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेले तीन पुरस्कारप्राप्त साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन महाराष्ट्राबाहेर पंजाब येथील घुमान या गावी होणार आहे.
संत नामदेव यांनी पंजाब येथे भागवत धर्माचा प्रसार केला. घुमान येथे त्यांचे मंदिरही असून तेथे ते बाबा
अन्य भाषक साहित्यातील विचार व प्रवाह यांचे आदानप्रदान, साने गुरुजी यांनी पाहिलेले ‘आंतर भारती’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे या उद्देशाने घुमान साहित्य संमेलनास तीन ज्येष्ठ साहित्यिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. साहित्य, संस्कृती, संगीत यांचे प्रांत आणि भाषाभेद विसरायला लावून राष्ट्रीय एकात्मता साधण्यात योगदान आहे आणि सध्याच्या वातावरणात राष्ट्रीय एकात्मतेची आवश्यकता आहे, असे नहार यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘घुमान’ला तीन ज्ञानपीठ विजेत्यांची उपस्थिती
पुढील महिन्यात घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास भारतीय साहित्य क्षेत्रातील ‘ज्ञानपीठ’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेले तीन पुरस्कारप्राप्त साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन महाराष्ट्राबाहेर पंजाब येथील घुमान या गावी होणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-01-2015 at 03:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jnanpith awardee to present at ghuman