विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची खंत
मुंबई : संधी मिळविण्यासाठी किंवा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लोकप्रतिनिधीला आक्रमकता दाखवावी लागते, हे वाईट असते. त्यामुळे गुणवत्ता असलेले अनेकजण राजकारणाच्या स्पर्धेत डावलले जातात, अशी खंत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात व्यक्त केली. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्दय़ांवर वादग्रस्त आणि लक्षणीय ठरल्याच्या पाश्र्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या ‘आयडिया एक्स्चेंज’मध्ये वळसे-पाटील यांनी हक्कभंग, विशेषाधिकार, सभागृहातील कामकाजाचा दर्जा, लोकप्रतिनिधींचे वर्तन आदी अनेक वैधानिक विषयांवर मुक्त चिंतन केले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2013 रोजी प्रकाशित
हल्ली राजकारणात गुणवत्तेपेक्षा आक्रमकतेलाच महत्त्व!
विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची खंत मुंबई : संधी मिळविण्यासाठी किंवा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लोकप्रतिनिधीला आक्रमकता दाखवावी लागते, हे वाईट असते. त्यामुळे गुणवत्ता असलेले अनेकजण
First published on: 25-04-2013 at 04:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today importance is given to aggressive ness not to quality in politics