मुंबईचे फुप्फुस म्हणून ओळखले जाणारे बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पश्चिम घाटांतील हिरवळीचा महत्वाचा पट्टा आहे. मात्र, अतिक्रमणामुळे उद्यानातील क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. शासकीय अनास्थेमुळे अतिक्रमण होत असल्याचा आरोप अनेकदा पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आला आहे. नुकतेच उच्च न्यायालयानेही राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणावरून सरकारला खडसावले आहे. उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. उद्यानातील अतिक्रमण नेमके कशामुळे, अतिक्रमणाचा मुद्दा गेली अनेक वर्षे तसाच का याचा आढावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा