-दत्ता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात अन्न सुरक्षा व मानदे कायदा-२००६ लागू करण्यात आलेला आहे व त्याची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात येते. या कायद्यानुसार कोणताही अन्न प्रक्रिया उद्योग अथवा उत्पादन सुरू करण्यापूर्वी अन्न सुरक्षा व मानदे कायदा-२००६ व त्याअंतर्गत नियमन (परवाना व नोंदणी) २०११ अंतर्गत कलम ३२ नुसार परवाना घेणे अथवा नोंदणी करणे बंधनकारक आहे. असा परवाना न घेता उद्योग सुरू केल्यास मोठ्या शिक्षेला पात्र ठरावे लागते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food processing permit in india print exp scsg
First published on: 15-08-2022 at 08:39 IST