
शेतकऱ्यांनी ५ जूनपर्यंत आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याची माहिती सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक व्ही. आर. कहाळेकर यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच तुरीला प्रतिक्विंटल १० हजार ३५० रुपये भाव मिळाला.
शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या हमीभावाच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे, हक्काचा हमीभाव नाकारून त्यांनी सरकारी भिकेवर जगावे अशी परिस्थिती निर्माण करायची…
जून सुरू झाला तरीही केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत (एमएसपी) जाहीर केलेली नाही. त्यामुळे देशभरातील शेतकरी यंदा कोणते पीक घ्यावे,…
महिला कुस्तीगिरांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींची भेट घेण्याचा निर्णय गुरूवारी येथे झालेल्या खाप…
शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून शिवदूत त्यांना त्यांचा लाभ घेण्यास मदत करणार आहे.
दुसखेडा (ता. पाचोरा) येथील प्रगतिशील तरुण शेतकरी नितीन महाजन यांनी शेतात चक्क वाजतगाजत कपाशी लागवडीस सुरुवात केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिरोंचा तालुक्यातील मेडिगड्डा धरणग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार मोबदला देणार, असे जाहीर केले होते. परंतु अद्याप कोणताही…
लातूर व धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या पट्टय़ांमध्ये मिळून २५ शेतकरी उत्पादक कंपन्या सध्या कार्यरत आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांना वर्षांला सहा हजार रुपये ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ आणि केवळ एका रुपयात पीक विमा योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण…
शेतीसाठी वीजपुरवठा हा कित्येक वर्षांपासून एक गंभीर प्रश्न होता. शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी दिवसा आणि रात्री असा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो.
पावसाळापूर्व आलेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना दिलासा मिळाला.
वन्यप्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा आणि शेतीला कुंपनासाठी १०० टक्के अनुदान देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
कृषी उद्योगात गुंतवणुकीच्या आमिषाने २४ जणांची १३ कोटी ८२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
राज्यात ऐन उन्हाळ्यात शेतीला पाण्याची गरज असताना वीज पुरवठा खंडीत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे…
जिल्ह्यातील चोपडा येथे बनावट कापूस बियाणे, तर धरणगाव तालुक्यातील चमगाव फाट्याजवळ बनावट खतांचा साठा मिळून आला.
विष्णु हरि पाटील (४६) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
महेंद्र लक्ष्मण जामोदे असे या दुर्देवी शेतकऱ्याचे नाव आहे. ते खामगाव तालुक्यातील गारडगाव येथील रहिवासी होते. पोलिसांनी प्रकरणी आकस्मिक मृत्यूची…
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारला आहे की तुमची पिळवणूक करणाऱ्यांना का निवडून देता?
येत्या १०० दिवसांत कृषी आयुक्तांनी सर्व समित्यांच्या शिफारशींचा अभ्यास करून सूचना कराव्यात असे सांगितले असल्याचे कृषिमंत्री सत्तार यांनी सांगितले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
राज्यभरातील अडीच ते तीन हजार ऊस उत्पादक शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.
पुणे, मुंबईतील किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर ८० ते १०० रुपये असून आवक सुरळीत न झाल्यास येत्या काही दिवसांत…
सांगली परिसरात आलेला महापूर आणि करोनाच्या तडाख्यातून सावरून सांगलीतील हळद बाजाराने पुन्हा गती घेतली आहे.
प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत रब्बी पिकांच्या विम्याची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
रिहानाच्या पाठिंब्यानंतर क्रिकेटपटूंची ‘बॅटिंग’!
जळगाव जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गेल्या आठवडाभर अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारा सुरूच…
शनिवार ९ ऑक्टोंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. शहरातील उपविभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा…