
सरकारने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेने दिला…
पुण्याच्या मावळमध्ये इंजिनिअर बहीण, भावाने सोनचाफ्याची शेती फुलवली आहे.
जमीन मोजणी ही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सुकर होणार आहे.
सोलापूरच्या वैरागच्या बाजारातील एक लिंबू विक्रेता शेतकरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या लिंबू विक्रेता शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर…
भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ नये, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी (२१ मे) एक मागणी केली.
केंद्र सरकारने राज्यांना वसुली करण्याचे आदेश दिले आहेत
१० किलोमध्ये सामान्यपणे ३५० ते ३८० लिंबं असतात म्हणजे एका लिंबांची किंमत पाच रुपये इतकी होते.
शेतकऱ्याने युक्ती लढवत माकडांचा उच्छाद कायमचा बंद केला आहे. माकडं आणि डुक्कर या युक्तीमुळे शेतात घुसत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
निकटचा प्रतिस्पर्धी असलेल्या उत्तर प्रदेशला मागे टाकून राज्याने आघाडी घेतली आहे.
दरवर्षी अशाश्वत कृषी पद्धतीमुळे २४ अब्ज टन सुपीक माती नष्ट होत आहे. हे असेच चालत राहिल्यास २०५० पर्यंत पृथ्वीवरील ९५…
या अहवालाचे औचित्य काय, असा प्रश्न निर्माण होतो़ मात्र, विधानसभा निवडणुकांतील भाजपच्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर औचित्याचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा़
एमएसपी गॅरंटी किसान मोर्चा या मंचच्या स्वतंत्र झेंड्याखाली आंदोलन उभारण्यात येणार आहे.
दूध उत्पादनातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी अधिक दूध देणाऱ्या कालवडी निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग
या भौगोलिक मानांकन मिळवण्यात महाराष्ट्राचा देशातील वाटा मोठा असला तरी त्याचे थेट फायदे किती मिळतात हा प्रश्नच आहे.
ज्या शेतात मागील तीन ते चार महिन्यापासून कोणतंही पाणी सोडण्यात आलं नाही, पीक घेण्यात आलं नाही तिथेचं सापडलं हे रताळं
नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली
जागतिक बाजारपेठेत भारतातील शेतीमालाला मागणी असूनही केवळ केंद्र सरकारच्या ‘धोरणलकव्या’मुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल निर्यात करता येत नाही.
त्याने या व्हिडीओमध्ये कीटकनाशकाची बाटली दाताने उघडली आणि तोंडाला लावली.
– अनिकेत साठे / राहुल खळदकर भारतातल्या बहुतेक घरांत कांद्याचे अस्तित्व अनिवार्य असते. त्यामुळेच कांदा हे संवेदनशील पीक बनले आहे.…
मागील वर्षी राज्याच्या कृषी निर्यातीमध्ये १४ टक्के वाढ झाली. राज्यातील २६ उत्पादनांना भौगोलिक मानांकनही मिळाले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
पुणे, मुंबईतील किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर ८० ते १०० रुपये असून आवक सुरळीत न झाल्यास येत्या काही दिवसांत…
सांगली परिसरात आलेला महापूर आणि करोनाच्या तडाख्यातून सावरून सांगलीतील हळद बाजाराने पुन्हा गती घेतली आहे.
प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत रब्बी पिकांच्या विम्याची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
रिहानाच्या पाठिंब्यानंतर क्रिकेटपटूंची ‘बॅटिंग’!