
यंदा देशात विक्रमी खाद्यतेल आयात होत आहे. ही आजवरची उच्चांकी आयात ठरणार आहे.
यंदा देशात विक्रमी खाद्यतेल आयात होत आहे. ही आजवरची उच्चांकी आयात ठरणार आहे.
नव्या संशोधनानुसार जगभरात वाढलेल्या पशुधनामुळे जागतिक तापमान वाढीत भरच पडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
हवामान विभागाने मोसमी पाऊस पुनरागमन करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचा खरिपाला दिलासा मिळेल का, याचा आढावा.
केंद्र सरकार रशियातून सुमारे ९० लाख टन गहू आयात करण्याच्या विचारात आहे.
केंद्र सरकारने देशात कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत, बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्धता राहावी म्हणून निर्यात होणाऱ्या कांद्यावर ४० टक्के निर्यात कर…
देशातील महागाई दूर करण्यासाठी संसदेत गेल्या आठवडय़ात बातमी होण्याइतपत मोठा निर्णय घेण्यात आला मोझांबिकमधून तूरडाळ, म्यानमारमधून उडीदडाळ आणि नेपाळमधून टोमॅटो…
ज्वारीचे दर पन्नाशी पार गेले आहेत. बार्शीची प्रसिद्ध दूध मोगरा वाणाची ज्वारी ७० रुपये किलोने विकली जात आहे. राज्यात उत्पादित…
देशात धान्य अधारित इथेनॉल निर्मिती प्रकल्पांची उत्पादन क्षमता २०१३मध्ये २०६ कोटी लिटर होती, ती आता ४३३ कोटी लिटरवर गेली आहे.
पहिल्या टप्प्यात देशभरात समाधानकारक पाऊस झाला का, तसेच हा पाऊस खरीप हंगामासाठी पुरेसा आहे का?
केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर दिल्लीतील सरकारी विक्री केंद्रावर ८५ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो पुन्हा २५९ ते ३०० रुपये…
निर्यात कर लागू केल्यानंतरही निर्यात सुरू राहिल्यामुळे केंद्राने सावधगिरी म्हणून आता पूर्ण निर्यात बंदी लागू केली आहे.
जागतिक तापमानवाढीसह विविध कारणांमुळे जगात यंदा साखर उत्पादन कमी झाले आहे.