
भारतीय अन्न महामंडळाने यंदाच्या रब्बी हंगामात देशात उत्पादीत झालेल्या गव्हाची २९ जूनअखेर केवळ १८७.८७ लाख टन इतकी खरेदी केली.
भारतीय अन्न महामंडळाने यंदाच्या रब्बी हंगामात देशात उत्पादीत झालेल्या गव्हाची २९ जूनअखेर केवळ १८७.८७ लाख टन इतकी खरेदी केली.
केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाने देशातील सर्व रासायनिक खत कंपन्यांना रासायनिक खतांच्या बरोबर सेंद्रिय आणि जैविक खते विक्रेत्यांना पुरविण्याचे आदेश…
जगभरातील बेडकांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या बाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आलाय.
अमेरिकेतही बेडकांच्या पायाला मोठी मागणी असते, त्यासाठी बेडकांची शेती केली जाते. आयातीवरही नियंत्रण आहे.
खतांच्या या अतिवापरामुळे जमिनीत पिकांच्या पोषणासाठी असणाऱ्या जिवाणूंची संख्या वेगाने कमी होत आहे
खरीप हंगामात राज्यात भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, कापूस, सोयाबीन, ऊस या पिकांची लागवड होते.
बदलापूर परिसरातील सुमारे सोळा गावांत जांभळाची झाडे आहेत. झाडांची संख्या वेगाने कमी होत आहे.
शेतकरी यांत्रिकीकरणांमुळेच आत्महत्या करतात का, याविषयीचे विश्लेषण.
तृणधान्यांच्या लागवडीमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या आहारात तृणधान्यांचा समावेश होईल.
राज्याच्या साखर उद्योगात मागील बऱ्याच वर्षांनंतर यंदा ‘फील गुड’चे वातावरण आहे
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.