भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील शस्त्रास्त्र निर्मिती अर्थात आयुध निर्माणी कारखान्यात स्फोट होऊन आठ कामगारांचा मृत्यू झाल्याने देशाच्या संरक्षण दलाला दारूगोळा, शस्त्रास्त्र पुरवठा करणारे कारखाने खरेच सुरक्षित आहेत का, हा प्रश्न चर्चेत आला आहे. प्रत्येक वेळी स्फोट झाला किंवा तत्सम दुर्घटना झाल्यावर त्यामागची कारणे व उपाययोजनांबाबत चर्चा केली जाते. पण देशभरातील आयुध निर्माणींमधील अपघातांचे सत्र काही थांबले नाही. स्फोट का घडला, त्यामागची कारणे काय आणि यापुढे अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा