क्रिकेटच्या इतिहासातील महान कर्णधारांपैकी एक म्हणून महान क्रिकेटपटू एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तिन्ही प्रमुख आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे, रांचीच्या दिग्गजाने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान अंतिम सामना खेळला होता. आता या दिग्गज खेळाडूच्या स्वभावातील एका पैलूचा खुलासा ऋतुराज गायकवाडने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धोनी, जो इंडियन प्रीमियर लीग (IPL) चेन्नई सुपर किंग्स दिग्गजांचा देखील हृदय आहे. तो लीगच्या आगामी हंगामानंतर त्याच्या शानदार टी-२० कारकिर्दीला अलविदा करेल अशी अपेक्षा आहे. त्याच्या रणनीती कौशल्यासाठी ओळखल्या जाणार्‍या, हे उघड गुपित आहे की सीएसके कर्णधाराला संघसहकाऱ्यांसोबत खूप वेळ घालवने आवडत नाही. या अगोदर ही भारताचा माजी सलामीवीर पार्थिव पटेलने एक किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला की, २००८ च्या आयपीएल फायनलमध्ये धोनीने आयोजित केलेली सीएसकेची टीम मीटिंग फक्त २ मिनिटे चालली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruturaj gaikwad said mahi bhai taught me what to do when things dont go your way vbm
First published on: 28-11-2022 at 12:43 IST