सांगली : पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ओबीसीचे १६० आमदार निवडून आणून सत्ता हाती घेतल्याशिवाय ओबीसींची क्रांती थांबणार नाही असे प्रतिपादन ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी गुरुवारी केले. ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जत मध्ये सकल ओबीसी समाजाकडून धडक मोर्चा काढण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा