जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर राज्यस्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासींचा हा जनसागर आता थेट मुंबईच्या आझाद मैदानाकडे प्रस्थान करण्यासाठी सज्ज झाला आहे.
वाढवण बंदर आणि चौथी मुंबई यांसारख्या विनाशकारी प्रकल्पांविरोधात पालघरमधील मच्छिमार आणि शेतकरी एकवटले असून सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा…
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत असलेल्या लक्ष्मी ऑर्गेनिक केमिकल्स कंपनीत पीफास या अत्यंत धोकादायक रसायनाचे उत्पादन सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक,…
अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान, पीक विम्याचा खोळंबा आणि शेतमालाला अपुरा दर या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसने जामखेडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढत…
बांगलादेशात हिंदू तरुण दिपू चंद्र दास यांची ईशनिंदेच्या आरोपावरून करण्यात आलेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात हिंदू संघटनांनी भव्य मोर्चा काढून…
Nagpur Municipal Election: नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना पर्याय देण्यासाठी नागपूर परिवर्तन मोर्चाची बांधणी करण्यात आली.