नागपूर : ‘डिजीटल अरेस्ट’ हे भविष्यातील सर्वात मोठे संकट असून पोलीस विभाग आणि बँकांनी आतातरी गांभीर्य दाखवावे. कुणाची सायबर फसवणूक झाल्यानंतर पोलीस आणि बँक सरळ हात झटकून मोकळे होतात. अनेकांच्या खात्यातून दिवसाला कोट्यवधी रुपये सायबर गुन्हेगारांच्या खात्यात वळते होत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी स्वतःच सतर्क होण्याची गरज निर्माण झाली, असे प्रतिपादन अॅड. महेंद्र लिमये यांनी केले. ते जनमंचतर्फे श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. मनोहर रडके तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल जावळकर, प्रल्हाद करसने उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा