
एकटय़ाने काय होते व होणार म्हणत सारेच गप्प बसले तर कसे होईल, असा प्रश्न त्यांना कायम सतावतोय.
याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
८ जूनपासून पदवी अंतिम वर्षांच्या तर १५ जूनपासून पदव्युत्तर अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार आहेत.
वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण यामुळे शहरी पाणीपुरवठय़ावर पडणारा भार याकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष झाले आहे.
गेल्या काही दिवसात ‘आपली बस’च्या जागी पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक बस येणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला.
केंद्र सरकारने अलीकडेच त्यांच्या योजनांची राज्यातील अंमलबजावणी करण्यासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील जे मंत्री जबाबदार आहेत,
राज्यातील सर्वच कारागृहात शिक्षाधीन कैद्यांपेक्षा न्यायालयीन बंदिवानांची संख्या (कच्चे कैदी) जवळपास सहापट आहे.
राज्यातील पुरातत्त्व स्थळांच्या महसुलात करोनामुळे मोठी घट नोंदवली. माहितीच्या अधिकारात भारत सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या स्मारक शाखेने दिलेल्या गेल्या…
‘सॅटेलाईट टॅग’ केलेली चारही ‘ऑलिव्ह रिडले’ कासवे गुजरात, कर्नाटकची भ्रमंती करून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाली आहेत.
महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेची (एमएचटी-सीईटी) नोंदणी प्रक्रिया ११ मे रोजी संपली असून राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ६…
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने उदयपूर चिंतन बैठकीत एका कुटुंबातील एकाच सदस्याला निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा ठराव संमत केला.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.