नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इलेक्ट्रॉनिक मीटर पुनप्र्रमाणीकरण (रीकॅलिब्रेशन) न केलेल्या रिक्षांवर परिवहन विभागाने दंड आकारणी सुरू केल्याच्या निषेधार्थ २५ जानेवारीला जिल्ह्यातील रिक्षा चालक-मालक संघाने तीन आसनी, सहा आसनी तसेच टॅक्सी सेवा दिवसभरासाठी बंद ठेवली होती. माघी गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी पुकारलेल्या या बंदमुळे नागरिकांचे व दैनंदिन प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या आंदोलनातून अनेक पैलू पुढे आले असून, कोणत्याही एकाच विशिष्ट सार्वजनिक प्रवासी सेवेवर अवलंबून राहणे नागरिकांच्या हिताचे नाही, असे पुन्हा स्पष्ट झाले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw strike in palghar over meter calibration issue zws
First published on: 03-02-2023 at 19:51 IST