



भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने आज पालघर येथे एका नवीन आधार सेवा केंद्राचे उद्घाटन केले.

जव्हार कासटवाडीतील १ कोटी २० लाखांचा झिपलाईन प्रकल्पही अंतिम टप्प्यात; जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्याकडून पाहणी

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ आरएमसी युनिट्सचे कामकाज बंद, तर वसई तहसीलदारांकडून २८ प्रकरणांमध्ये थेट गुन्हे दाखल

जिल्ह्यात पुरामुळे खराब झालेले रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींच्या नुकसानीचे पंचनामे महिनाअखेरीस सादर करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांचे…

पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात परराज्यातून होणाऱ्या बेकायदेशीर मद्य तस्करीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे.

असंरक्षित स्मारक यादीतील माहीम कोट उपेक्षित; तटबंदीवर दारुबाजांचा मुक्त वावर, स्थानिक ग्रामपंचायतीकडून सूचना फलक किंवा सुरक्षेचे कोणतेही उपाय नाहीत.

शिक्षकांवर कामाचा ताण आणि सर्व्हरच्या अडचणींमुळे प्रपत्र ऑनलाइन अपलोड करण्यात अडथळे; ६६ टक्के मॅपिंगनंतरही त्रुटी

पालघर जिल्हा प्रशासनातर्फे २२ आणि २५ जुलै रोजी जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियानाचे आयोजन करण्यात…

जेमतेम दहा वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला पालघर जिल्हा आज महाराष्ट्रातील सर्वांत लक्षवेधक औद्योगिक आणि दळणवळण प्रगतीचे केंद्र बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. वाढवण…

जंगलसदृश जमिनीमुळे आणि पाण्याच्या साठ्यामुळे या परिसरात सरपटणारे प्राणी, हिंस्त्र श्वापदे आणि विषारी सापांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

पालघरच्या शिरगाव समुद्रकिनाऱ्यावरील ४ कोटींच्या वॉकिंग ट्रॅकचा रॅम्प मुसळधार पावसाने खचला. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून ठेकेदाराला तात्काळ दुरुस्तीचे आदेश देण्यात आले…