मुंबई बडोदा द्रुतगती मार्गाचा गंजाड त पेणंद दरम्यान चा टप्पा जवळपास पूर्ण झाला असून पेणंद सोनावे दरम्यान पुलाचे काम पूर्ण…
मुंबई बडोदा द्रुतगती मार्गाचा गंजाड त पेणंद दरम्यान चा टप्पा जवळपास पूर्ण झाला असून पेणंद सोनावे दरम्यान पुलाचे काम पूर्ण…
कमी कालावधीत दाट आणि बहरदार कृत्रिम जंगले (Artificial Forests) निर्माण करण्याच्या या उपक्रमामुळे बोईसर आणि नवापूर सागरी किनारी भागात जैवविविधता…
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जकात नाका, टोल नाका तसेच इतर चौकांमध्ये पोलिसांचे पथक तपासणीसाठी तत्पर असल्याचे दिसून येत असताना प्रत्यक्ष…
केंद्र शासनाच्या “हर घर जल” या महत्त्वकांक्षी नळपाणी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या ५६३ योजनांपैकी २०३ योजनांचे (३६ टक्के)…
जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प येत असताना अशा विद्यार्थ्यांचे भवितव्य पुरेशा शिक्षणाअभावी अंधारात राहत असून राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करणे…
पालघर जिल्ह्यात आठ ते दहा हजार एकर क्षेत्रफळावर कलिंगड लागवड केली जात असून लागवडीचे प्रमाण तसेच उत्पादन क्षमता वाढल्याने कलिंगडाचे…
राज्यात उद्योगांना भरारी मिळावी तसेच त्यामुळे रोजगार निर्मिती व परिसरात आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे या दृष्टीने राज्य सरकारने उद्योगांसाठी व्यवसाय…
वाढवण बंदर आणि रिलायन्सच्या वस्त्रोद्योग प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळाली आहे. दीड लाख महिला ‘लखपती’ झाल्या असून…
वाढते नागरीकरण आणि औद्योगिक प्रकल्प येत असतानाही, स्थानिक कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि वितरण साखळी अभावामुळे शेतकऱ्यांना दलालांवर अवलंबून…
तारापूर येथे २ मार्च रोजी ओलियम या रसायनाची गळती तब्बल पाच तास सुरू राहिली होती. त्यामुळे औद्योगिक वसाहतीच्या पूर्वेकडील भागात…
ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन गेल्या १२ वर्षांपासून असताना त्याचे आयोजन बहुतांश वेळी मुंबई, नवी मुंबई व अपवादात्मक वेळी परदेशी झाले…
५५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या तारापूर अणुभट्टी १ चे पुनरुज्जीवन पूर्ण; सहा वर्षांनंतर पुन्हा वीज उत्पादन सुरू, स्वदेशी तंत्रज्ञानाची…