![palghar district planning meeting marathi news](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/cats_e2b0da.jpg?w=310&h=174&crop=1)
जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पालघरवर अनेक वर्षांपासून विकास निधी वितरणाबाबत झालेला अन्याय दूर होईल, अशी आशा निर्माण झाली होती.
जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पालघरवर अनेक वर्षांपासून विकास निधी वितरणाबाबत झालेला अन्याय दूर होईल, अशी आशा निर्माण झाली होती.
पावसाळ्यातील खड्ड्यांवर उपाययोजना म्हणून सुमारे ५५० कोटी रुपयांचा काँक्रीटीकरण (व्हाइट टॉपिंग) प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राबवीत आहे.
रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया तातडीने राबवण्यात येणार असून पुढील पावसाळ्यापर्यंत बंदराच्या नियोजित ठिकाणापर्यंत रस्ते उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे बारामाही हरित बंदराच्या उभारणीसाठी ७६ हजार २०० कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने १९ जून २०२४…
पालघर जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी गाळ साचल्याने उद्भवलेल्या परिस्थितीचा लाभ घेऊन त्यातून सोने काढण्याची (उत्खनन) किमया केल्याचे दिसून आले आहे.
पालघर लोकसभा निवडणुकीत विजयी ठरलेल्या भाजपच्या उमेदवाराला विविध विधानसभा क्षेत्रांमध्ये चांगले मताधिक्य मिळाले आहे.
मुंबई, ठाण्याकडे जाणारे प्रवासी, मुंबई विमानतळ तसेच रुग्णवाहिकांना या कोंडीचा फटका बसत आहे.
एप्रिल महिन्याच्या मध्यापासून उन्हाचा तडाखा वाढला असून गेल्या अनेक वर्षांमध्ये अनुभवला नाही असा उन्हाळा यंदा उत्तर कोकणाच्या भागात नागरिकांना चटके…
हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी (बविआ) पक्ष पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरल्याने पालघर (राखीव) मतदारंसघातील तिरंगी लढतीत कमालीची चुरस निर्माण…
जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वलय आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेली कामे व करोनामध्ये…
पालघर विधानसभेची जागा शिवसेनेकडे असून भाजप या जागेसाठी पुन्हा जोर लावेल का अशी शक्यता पाहता या क्षेत्रातून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या…
पालघर लोकसभेची उमेदवारी भाजपाने नाकारल्यानंतर देखील विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपामध्ये आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश…