-
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा शुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला न्याय आणि कर्मफळदाता म्हटले जाते. तर, बुध ग्रहाला वाणी, बुद्धीचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवज्यात हे दोन्ही एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. हा राजयोग काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी ठरेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींनाही हा शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीसाठी हा राजयोग अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
हा शुभ राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात जमीन खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
नवपंचम राजयोग देणार भरपूर यश अन् भरपूर पैसा, ‘या’ तीन राशींचे लोक होणार मालामाल
Navpancham Rajyog 2025: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवज्यात हे दोन्ही एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील. ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल.
Web Title: Navpancham rajyog 25 these three zodic will be happy sap