
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज्य सरकारने ५ दिवस औरंगजेबाच्या कबरीवर जाण्यास मज्जाव केलाय. यावर विचारलं असता भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…
भाजपा संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेत पाठिंबा देणार का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशाबाबत दिलेल्या निकालाचं महाराष्ट्रातील अनेक नेत्यांकडून कौतुक करण्यात आलं आहे. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र…
पोलिसांच्या संरक्षणात भाजपच्या नेत्यांवर हल्ले करणे, आमच्या नेत्यांवर अंडी, टमाटर फेकण्याचा प्रयत्न करणे,हे गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यानेच होत आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातील राजकीय गोंधळावरून सध्या राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे.
भाजपावासी झालेले कृपाशकर सिंह आता विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाऊ लागले आहेत.
रोहीत पवार म्हणतात, “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस, आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी…!”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर असे म्हटले होते
‘राष्ट्रवादीचे शिवसेनेतील प्रवक्ते’ असा संजय राऊत यांचा उल्लेख करत भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधलाय
देवेंद्र फडणवीस यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना संताप व्यक्त करताना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पोलिसांना इशारा दिला
“नागपूरच्या फडणवीसांनी श्रीरामाचा सत्यवचनाचा गुण घेतलेला दिसत नाही. ते सध्या फक्त खोटे आणि खोटेच बोलत आहेत.”
देवेंद्र फडणवीसांच्या सभेतून धार्मिक-प्रादेशिक भावनेला साद घालण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या वजनाने बाबरी मशिद खाली आली असती, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.
“तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात नव्हे तर भाजपवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसले…
आम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून नव्हे, तर शिवसेनेच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करून महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची आह़े, असं फडणवीस म्हणालेत.
अयोध्या बाबरी मशीद प्रकरणावरून साधला निशाणा; आम्ही सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेलो नाही, असंही बोलून दाखवलं आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवरून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवरून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
एकही नवीन गोष्ट आम्हाला ऐकयला मिळाली नाही. असंही बोलून दाखवलं आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हिंदी भाषी महासंकल्प सभा पार पडली.
देवेंद्र फडणवीसांनी काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शंकरांच्या पिंडीला अभिषेक करून सहकाऱ्यांसमवेत दर्शन घेतले.
सोशल मीडियावर अनेकदा हा फोटो चर्चेचा विषय ठरलेला असतानाच आता एका बड्या नेत्याने या फोटांसंर्भातील गुपित उघड केलंय.
अमित शाह यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाबद्दल असणाऱ्या प्रेमासंदर्भात महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यानं केलं भाष्य
सोमय्यांवरील हल्ल्याच्या मुद्द्यासोबत फडणवीसांनी राज्यातील राष्ट्रपती राजवटीसंदर्भातही भाष्य केलंय
राज ठाकरेंपाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांवर जुन्या नव्या वक्तव्यांचा संदर्भ देत निशाणा साधलाय.
कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेत बोलताना फडणवीसांना दिलं प्रत्युत्तर; पाहा उद्धव ठाकरेंची मुख्य दहा विधानं
“डंके की चोट पे काश्मीर फाईल्स पहायला गेलो,” फडणवीसांनी चढ्या आवाजात उत्तर देताच जयंत पाटील संतापले; म्हणाले…
चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर हे सुद्धा फडणवीसांसोबत उपस्थित होते., चित्रपट संपल्यानंतर फडणवीस यांनी एक इच्छा व्यक्त केली.
नितीन गडकरींकडून तोंडभरुन फडणवीसांचं कौतुक
अमृता फडणवीस यांच्यासोबतच अभिनेत्री स्मिता जयकर आणि गायक स्वप्नील बांदोडकर या कलाकारांनी देखील सहभाग घेतला.
सावरकरांवरील चिखलफेकीत शिवसेनेचाही सहभाग होता, असा आरोप फडणवीसांनी केला होता
देवेंद्रजींनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. ते आमचे ड्रायक्लिनरच होते, असा टोला खडसेंनी याआधी लगावला होता
काय होतास तू काय झालास तू अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता
१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली, असे फडणवीस म्हणाले
देवेंद्र फडणवीस विनापुराव्याचे आरोप करत नाही आणि आज पर्यंत केलेले आरोप मला परत घ्यावे लागलेले नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी केलेल्या विधानावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडेंना डावलल्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेक प्रश्नांना उत्तर दिलं
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली युती सरकारला येत्या ३१ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होते आहे