• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. seven company founded before independence of india prd

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्थापन झाल्या होत्या ‘या’ ७ उत्पादन कंपन्या, आज आहे कोट्यवधींची उलाढाल

आघाडीच्या सात कंपन्यांची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी झालेली आहे.

Updated: August 15, 2022 17:05 IST
Follow Us
  • सध्या आघाडीवर असलेल्या सात कंपन्यांची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी झालेली आहे.
    1/17

    सध्या आघाडीवर असलेल्या सात कंपन्यांची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी झालेली आहे.

  • 2/17

    यामध्ये पहिल्या क्रमांकावर टाटा ग्रुपचे नाव येते. टाटा ग्रुपची सुरुवात १८६८ साली करण्यात आली होती.

  • 3/17

    आयटी, धातू, ऑटो क्षेत्रात टाटा ग्रुपचा मोठा व्यवसाय आहे. याबरोबरच अन्य अनेक क्षेत्रात या ग्रुपचे काम आहे.

  • 4/17

    ब्रिटानिया ग्रुपचीदेखील भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्थापना झालेली आहे. हा उद्योग समूह कोलकाता येथील वाडिया परिवाराशी निगडित आहे.

  • 5/17

    १८९३ साली खाद्य क्षेत्रात अग्रेसल असलेल्या या उद्योग समुहाची स्थापना करण्यात आली होती.

  • 6/17

    सध्या या उद्योग समुहाची उलाढाल ११ हजार ८७८ कोटी रुपये आहे. ब्रिटानिया ग्रुपकडून बिस्किटांसोबतच अन्य खाद्यपदार्थ बनवले जातात.

  • 7/17

    बिरला उद्योग समूह हादेखील खूप जुना उद्योग समूह आहे. या समुहाची स्थापना १८५७ साली झाली होती.

  • 8/17

    घनश्याम दास बिरला यांचे आजोब शेठ शिव नारायण बिरला यांनी या समुहाची स्थापना केली होती.

  • 9/17

    आज या उद्योग समुहाचा व्यापार ३६ देशांपर्यंत पसरलेला आहे.

  • 10/17

    गोदरेज उद्योग समूह हादेखील स्वातंत्र्यापूर्वी १८९७ साली स्थापन झालेला आहे.

  • 11/17

    या समुहाचा मेटल, इलेक्ट्रॉनिक्स तसेच रिअॅलिटी क्षेत्रात उद्योग आहे. अर्देशीर गोदरेज, पिरोजशा बुर्जोर्जी गोदरेज यांनी या उद्योग समुहाची स्थापना केली होती.

  • 12/17

    दुचाकींचे उत्पादन घेणाऱ्या टीव्हीएस उद्योग समुहाची स्थापना १९११ साली सुंदरम अयंगर यांनी केली होती.

  • 13/17

    या उद्योग समुहाचे मुख्यालय चेन्नई येथे असून ऑटो, इलोक्ट्रॉनिक क्षेत्रात काम आहे.

  • 14/17

    डाबर कंपनीची सुरुवात १८८४ साली डॉ. एसके बर्मन यांनी सुरू केली होती. नैसर्गिक उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे डाबरचा उद्योग समुहाचा व्यवसाय वाढत जात आहे.

  • 15/17

    आज कंपनीचा व्यवसाय आरोग्यसेवा, आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये असून उलाढाल 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

  • 16/17

    रेमंड कंपनीची सुरुवात १९२५ साली झाली होती. विजयपत सिंघानिया यांनी या कंपनीची स्थापना केली होती.

  • 17/17

    आज या कंपनीचे शोरूम केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहेत.

TOPICS
इंडस्ट्रीIndustryस्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: Seven company founded before independence of india prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.