• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. wayanad tragedy deadliest landslides in india history spl

वायनाडवर निसर्ग कोपला, घेतले ३०८ बळी; महाराष्ट्रात माळीण तर देशात ‘या’ ठिकाणी घडलेल्या भूस्खलनाच्या घटनांनी झाले हजारो मृत्यू

Wayanad landslide 2024: केरळच्या वायनाडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात ३०८ लोक मरण पावले, या घटनेमुळे भारतातील इतर सर्वात वाईट आपत्तींची आठवण होते आहे. १९४८ च्या गुवाहाटी भूस्खलनापासून ते २०२३ च्या मणिपूर भूस्खलनापर्यंत देशाने अनेक विध्वंसक घटना पाहिल्या आहेत. या विविध दुर्घटनांमध्ये हजारो लोक मारले गेले.

Updated: August 2, 2024 13:49 IST
Follow Us
  • Wayanad
    1/10

    देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सूनचा पाऊस पडत आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये पाऊस आपत्ती ठरत आहे.

  • 2/10

    केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने आपल्याला भारतात भूतकाळात झालेल्या अशाच भयंकर दुर्घटनांची आठवण करून दिली आहे.

  • 3/10

    अशाच नैसर्गिक आपत्तींनी केवळ मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले नाही तर हजारो लोकांचे प्राणही घेतले. निसर्गाच्या कोपामुळे कधी आणि किती लोकांना जीव गमवावा लागला ते जाणून घेऊया.

  • 4/10

    गुवाहाटी भूस्खलन (१९४८)
    सप्टेंबर १९४८ मध्ये, आसाममधील गुवाहाटी येथे भूस्खलनात संपूर्ण गाव गाडले गेले, ज्यामध्ये ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

  • 5/10

    दार्जिलिंग भूस्खलन (१९६८)
    ऑक्टोबर १९६८ मध्ये, पुरामुळे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये भूस्खलन झाले आणि ६० किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग ९१ भागांमध्ये उद्ध्वस्त झाला. या भीषण अपघातात १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

  • 6/10

    मॅपला भूस्खलन (१९९८)
    ऑगस्ट १९९८ मध्ये, अविभाजित उत्तर प्रदेशातील मापाला येथे सलग सात दिवसांच्या भूस्खलनात ३८० हून अधिक लोक मारले गेले आणि संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले.

  • 7/10

    केदारनाथ भूस्खलन (२०१३)
    जून २०१३ मध्ये, मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे ५,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि ४,२०० हून अधिक गावे जलमय झाली.

  • 8/10

    माळीण भूस्खलन (२०१४)
    जुलै २०१४ मध्ये अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील माळीण गावात भूस्खलन होऊन १५१ लोकांचा मृत्यू झाला होता.

  • 9/10

    मणिपूर भूस्खलन (२०२३)
    ऑगस्ट २०२३ मध्ये, अतिवृष्टीमुळे मणिपूरमध्ये भूस्खलन झाले ज्यामध्ये ४० हून अधिक लोक मरण पावले.

  • 10/10

    वायनाड भूस्खलन (२०२४)
    केरळच्या वायनाडमध्ये ३० जुलै रोजी तीन मोठ्या भूस्खलनाच्या घटना घडल्या. भूस्खलनात वायनाडमधील चार गावे ढिगाऱ्याखाली गेली असून, लोकांना वाचवण्यासाठी सातत्याने बचावकार्य सुरू आहे. बचाव कार्याच्या विविध टप्प्यांमध्ये मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे.
    (सर्व फोटो: रॉयटर्स)

TOPICS
मराठी बातम्या
Marathi News

Web Title: Wayanad tragedy deadliest landslides in india history spl

IndianExpress
  • Declined Trump invite since I had to be in land of Mahaprabhu: PM in Odisha
  • IND vs ENG LIVE Cricket Score, 1st Test Day 1: Shubman Gill’s century and Rishabh Pant’s half century help India post 359/3 at Stumps
  • Iran-Israel War News Live Updates: Iran calls Israeli strikes on nuclear sites ‘grave war crimes’ at UN meet
  • Inside the Maran family feud: Will the fight over Sun TV empire singe DMK?
  • Sitaare Zameen Par movie review: Aamir Khan delivers fully committed performance in heart-winning comedy
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us