ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
Surjit Bhalla Interview Bureaucracy Accountability : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) माजी कार्यकारी संचालक आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सुर्जित भल्ला यांनी भारतीय नोकरशाहीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यावेळी प्रशासनातील ‘लॅटरल एंट्री’ का अपयशी ठरली, याचे खळबळजनक विश्लेषण त्यांनी केले आहे.
Indonesia President Prabowo Subianto Praise Modi: इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी पंतप्रधान मोदींचे जाहीर कौतुक करत, “मी मोदींच्या योजनांची आणि कारकिर्दीची नक्कल करतो”, अशी मोठी कबुली दिली.
PM Modi Indonesia Visit: संरक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य आणि व्यापार अशा विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आठवडी बैठकांतील निर्णयांची यादी वाचली तरी शासनातील सुस्तीची पुष्टी होऊ शकेल. पण आता मंत्रिमंडळात, प्रशासनात आणि भाजपच्या संघटनेतही चक्रावून टाकणारे निर्णय घेतले जाणे अपेक्षित आहे…
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरीविरोधात उद्धव ठाकरे यांनी पुकारलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनाची हाक उद्धव ठाकरे यांनी दादर येथील हनुमान मंदिरातील महाआरती, रामरक्षा पठण, हनुमानचालिसा, हनुमान स्तोत्र पठणाच्या माध्यमातून दिली.
योग्य वेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय, अचूक नियोजन आणि भारताच्या मजबूत मुत्सद्देगिरीमुळे देश इंधनाच्या मोठ्या धक्क्यातून सुरक्षित राहिला, असं प्रतिपादन त्यांनी केलं.
राम मंदिरातील चोरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संवादासाठी संघाच्या विधानांचा आधार घेतला जात आहे. वाजपेयी काळापासून ते मोदी सरकारपर्यंत भाजपची राजकीय अडचण करणाऱ्या संघाच्या विविध विधानांचा आणि अंतर्गत संघर्षाचा घेतलेला हा सविस्तर आढावा.
सध्या राजकीय पक्षांमध्ये फूट पडण्याचे सत्र सुरू आहे. आधी तृणमूल काँग्रेस, नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार फुटले. या परिस्थितीत विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या जनता दलात बंड करून ६३ खासदारांना घेऊन बाहेर पडलेल्या चंद्रशेखर यांना स्मरण करणे महत्त्वाचे ठरते.