• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. farmers start transplanting paddy following a respite in the monsoon rain near panvel sdn

आमची माती आमची माणसं… पावसानंतर भात लावणीला सुरुवात

Updated: September 10, 2021 14:25 IST
Follow Us
  • नवी मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात लॉकडाउन घेतला आहे. अशातच दररोज पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी लावणीकडे वळाला आहे.
    1/10

    नवी मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात लॉकडाउन घेतला आहे. अशातच दररोज पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी लावणीकडे वळाला आहे.

  • 2/10

    पनवेलमध्ये विविध भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा कमालीचा सुखावला आहे.

  • 3/10

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार १५ जूननंतर बरसणारा पाऊस आधीच बरसल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाच्या कामांना सुरुवात केली आहे.

  • 4/10

    पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

  • 5/10

    पावसाने दिलासादायक सुरुवात केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

  • 6/10

    पावसाने हजेरी लावल्याने त्यांनीही तातडीने भात लावणीच्या कामांना सुरुवात केल्याने शेतावर शेतकरी आणि शेतमजूर यांची एकच लगबग सुरू असल्याचे दिसून येते.

  • 7/10

    एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी आधीच उरकून घेतल्याने पाऊस पडल्यानंतर पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे.

  • 8/10

    शेतांमध्ये भात पिकाची लावणी करण्याच्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र आहे.

  • 9/10

    शेतीत शेतकऱ्यांनी घेतलेली आधुनिकतेची कास व पुरेसा पाऊस यामुळे जिल्ह्यतील भातपिकाचे उत्पादन वाढणार आहे.

  • 10/10

    लावणी पद्धतीने भाताची लागवड करण्यात येत आहे.

Web Title: Farmers start transplanting paddy following a respite in the monsoon rain near panvel sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.