scorecardresearch

उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष देखील आहेत. उद्धव ठाकरे यांचा जन्म मुंबईत झाला आणि महाराष्ट्रातील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांना दोन भाऊ असून राज ठाकरे चुलत भाऊ आहेत. ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला.


जमशेटजी जीजेभॉय स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे, यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा आदित्य ठाकरे हे देखील शिवसेनेचे नेते आहेत आणि सध्या ते महाराष्ट्र सरकारचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत आहेत. उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यावर ठाकरे यांनी राजकीय पदार्पण केले आणि पक्षाचा विजय झाला. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते त्यांच्या पक्षाचे राजकीय मुखपत्र सामनाचे मुख्य संपादक झाले. त्याच वर्षी राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. २०२१ मध्ये वडिलांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


Read More
uddhav thackeray eknath shinde
“भाजपाईंना खोके पोहोचविण्यात धन्यता मानणाऱ्यांना ‘नालायक’ नाही म्हणायचे, तर…”, ठाकरे गटाचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

“शिवसेना सूडाच्या कारवायांमुळे मागे हटणार नाही”, असा निर्धारही ठाकरे गटानं व्यक्त केला.

Uddhav Thackeray powers of appointment of office bearers Mumbai
उद्धव ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे अधिकार; सुनील प्रभू यांची साक्ष

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नेते व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे अधिकार पक्षाच्या घटनेनुसार होते.

datta dalvi car vandalized
दत्ता दळवींची कार अज्ञातांनी फोडली, सुनील राऊत म्हणाले, “हे कृत्य करणारे शिंदे गटाचे नामर्द…”

दत्ता दळवींची कार फोडल्याचा व्हिडीओ आला समोर, सुनील राऊत यांची संतप्त प्रतिक्रिया

Know About Datta Dalvi
Datta Dalvi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक झालेले दत्ता दळवी आहेत कोण?

मी बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे अशी ओळख दत्ता दळवींनी काही वेळापूर्वीही करुन दिली.

MLA Disqualification Case
MLA Disqualification Case :”एकनाथ शिंदेंना ‘ते’ पत्र इंग्रजीत का पाठवलं?” जेठमलानींच्या प्रश्नावर सुनील प्रभूंचं उत्तर, म्हणाले.. प्रीमियम स्टोरी

सुनील प्रभूंपुढे महेश जेठमलानी यांच्या प्रश्नांची सरबत्ती

Uddhav thackeray datta dalvi
“…तर ईशान्य मुंबईत चक्काजाम करू”, दत्ता दळवींच्या अटकेप्रकरणी ठाकरे गट आक्रमक

Datta Dalvi Arrest : पोलिसांना आम्हाला मदत करायची असली तरीही त्यांच्यावर सरकारचा दबाव आहे. आज आम्हाला स्टे मिळाला नाही, याचा…

eknath shinde datta dalvi
CM शिंदेंबद्दल आक्षेपार्ह विधान, १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; दत्ता दळवी म्हणाले, “आनंद दिघेंनी…”

“मालवाणी भाषेत भरपूर शिव्या आहेत, त्या…”, असंही दत्ता दळवींनी म्हटलं.

Eknath Shinde criticize Uddhav Thackeray
“शेतकरी उद्ध्वस्त अन् आधुनिक निरो…”, ‘गद्दार हृदयसम्राट’ म्हणत ठाकरे गटाची मुख्यमंत्र्यांवर टीका

“पालकाची काळजी सोडून मालकाची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या मिंध्यांना काय म्हणावे?”

This is Uddhav Thackeray criticism during the Chief Ministerial campaign when the farmers are in crisis
शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात; उद्धव ठाकरे यांची टीका

राज्यातील अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मुख्यमंत्र्यांना हे माहीत असूनही त्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने काहीही केले नाही.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: “सरकार अस्तित्वात आहे का?”; तेलंगणात प्रचारासाठी गेलेल्या शिंदेंवर ठाकरेंची टीका

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री तेलंगणात जाऊन प्रचार करत आहेत. त्यामुळे राज्याचे माजी…

Uddhav thakceray on eknath shinde
“मीसुद्धा अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो, काही गोष्टी…”, तेलंगणात प्रचारासाठी गेलेल्या शिंदेंवर ठाकरेंची टीका, म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, टीका केली की हे लोक लगेच…

sanjay raut rahul narvekar (2)
“…तर आत्तापर्यंत सरकार कोसळलं असतं”, राहुल नार्वेकरांच्या ‘त्या’ विधानावर राऊतांचं टीकास्र!

संजय राऊत म्हणतात, “राजकीय गप्पा कमी करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.”

संबंधित बातम्या

मराठी कथा ×