पुणे : केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या ‘वाहन’ प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यभरातील प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) वाहन नोंदणी, नूतनीकरण, मालकी हस्तांतरण, ही कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय सूचना केंद्राकडून (एनआयसी) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा