मुंबईकरांना छानछोकी अथवा चैनीसाठी रेल्वेमंत्र्यांकडून तरतुदी नको होत्या. हव्या होत्या त्या किमान गरजा भागण्यासाठीच्या तरतुदी. दैनंदिन नरकयातना सुसह्य व्हाव्यात एवढीच
 ७५-८९ लाख मुंबईकरांची अपेक्षा होती. पण यापैकी एकही अपेक्षा रेल्वेमंत्र्यांनी पूर्ण केली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This will fall in hand of mumbai peoples