मुंबईः रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी (तेल शुद्धीकरण) प्रकल्पाच्या भवितव्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे संकेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शुक्रवारी दिले. महाकाय तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी कमी आकारमान आणि क्षमता असलेले तीन प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकार विचार करत असल्याचे पुरी म्हणाले. मात्र, हा प्रकल्प बारसू-नाणारमध्ये साकारला जाईल का, याबाबत भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा