दोन-तीन दिवस मंत्रालयात बसा, असे मंत्र्यांनाच सांगावे लागते, याचा अर्थ राज्यातील मंत्री काम करीत नाहीत, असा होतो. त्यामुळे मंत्र्यांसाठी बायोमेट्रिक जीपीएस सिस्टिम सुरू करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत केली. त्यांनी राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारवर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawab malik criticized bjp shivsena govt in maharashtra