
मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख आणि मलिकांची विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मागणारी याचिका फेटाळून लावली आहे.
अनिल देशमुख व नवाब मलिक यांना विधान परिषदेत मतदान करण्याचा हक्क नाकारल्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यास मुकलेले आणि सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या…
मतदानासाठी काही तास विधानभवनात जाऊ देण्याची परवानगी त्यांनी मागितली होती
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता न आलेले आणि सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधान…
बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याच्या आरोपाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या चौकशीच्या मागणीसाठी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने…
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामीन देण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे
…ते काम पूर्ण होईपर्यंत मला दुसरं काही नको, असंही सोमय्यांनी बोलून दाखवलं आहे.
विशेष न्यायालयाने या संदर्भात निर्णय देत जामीन देण्यास नकार दिला आहे
केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला आहे.
राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होणार आहे.
नवाब मलिक संजय राऊतांपेक्षा कमी आहेत का?; ओवेसींचा शरद पवारांना सवाल
क्रूझ ड्रग प्रकरणाचा तपास करणारे अमली पदार्थ विक्री नियंत्रण विभागातील (एनसीबी) तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्याचा…
आर्यन खानला एनसीबीनं क्लीनचिट दिल्यानंतर नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करण्यात आलं आहे.
नवाब मलिक यांच्या पत्नी मेहजबीन यांना दोन वेळा तर मुलगा फराज मलिकला पाच वेळा समन्स
इतक्या वर्षानंतर कुठल्या तरी गोष्टी काढून त्यामधून नवाब मलिकांना गुंतवण्याचा प्रयत्न झाला, असेही गृहमंत्री म्हणाले
“केंद्रीय तपास यंत्रणांतील अधिकाऱ्यांना ‘फतवे’ देण्याचे काम फडणवीस करतात, ही त्यांना आज मजा वाटत आहे,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.
भाजपाच्या केंद्र सरकारने दाऊदची गंचाडी पकडून मुंबईला आणला पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले
चंद्रकांत पाटील म्हणतात, “दाऊदशी संबंध असल्याचं न्यायालयाने म्हटल्यानंतरही राजीनामा घेणार नाही. मग ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे की पवारांशी प्रेरित…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली, असे फडणवीस म्हणाले
दोन लाखांचे बुट घालणारा असा प्रामाणिक अधिकारी कोणी नसेल असेही नवाब मलिक म्हणाले
देवेंद्र फडणवीस विनापुराव्याचे आरोप करत नाही आणि आज पर्यंत केलेले आरोप मला परत घ्यावे लागलेले नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मलिक यांच्या घरामध्ये समीर वानखेडे प्रकरण सुरु झाल्यापासून काय परिस्थिती आहे याबद्दलही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महिती दिली.