शेतमजुरांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची संधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाची आवड असते, मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यांना रोजगार शोधावा लागतो. पालकही मुलांना उद्योगात कामासाठी पाठवतात. शिक्षणीची आवड असलेल्या गरीब कुटुंबातील मुलांसाठी विद्यादान सहायक मंडळ आशेचे किरण बनले आहे. समाजातील गरीब, गरजू, गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना खात्रीचा मंडळ मदतीचा हात देत आहे. ठाण्यामध्ये प्रारंभ झालेल्या या संस्थेची नागपुरात शाखा सुरू करण्यात आली. नागपूरसह गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा येथील १७ होतकरू आणि गरजू विद्याथ्यार्ंना विद्यादानासाठी आर्थिक सहाय्य करत समाजासाठी आदर्श नागरिक घडविण्याचे काम मंडळाकडून होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidyadaan sahayyak mandal open branch in nagpur
First published on: 10-12-2017 at 03:35 IST