गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
गडचिरोली-चिमूर मतदारसंघात एकीकडे भाजपाला मित्रपक्षातील नेते मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची साथ मिळाली तर अंतर्गत नाराजीमुळे काँग्रेस संभ्रमात राहिली, अशा एकंदरीत…
छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात स्थिरावलेल्या हत्तींच्या कळपात आता तर दोन नवजात पिल्लांची भर पडली. दोन अडीच वर्षांपूर्वी छत्तीसगड राज्यातून…
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मी आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुंबई विमानतळावर बैठक झाली. त्यात वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाची…