• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • अहमदाबाद विमान दुर्घटना
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • अहमदाबाद विमान दुर्घटना
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. khan sir on pahalgam terror attack no need of surgical strike how india can break pakistan without war kvg

‘आपण लढाईशिवाय पाकिस्तानवर मात करू शकतो’, सरकारने कराव्यात ‘या’ दोन गोष्टी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार असून त्यांना यावेळी चांगला धडा शिकवला गेला पाहीजे, अशी मागणी लोकप्रिय शिक्षक खान सर यांनी केली आहे.

April 26, 2025 17:35 IST
Follow Us
  • Khan Sir on Pahalgam Terror
    1/15

    २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. सध्या या हल्ल्याबद्दल संपूर्ण देशात संताप आहे आणि प्रत्येक भारतीय सरकारला पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आवाहन करत आहे. (Photo: PTI)

  • 2/15

    भारत सरकारने एक मोठा निर्णय घेत सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत आणि त्यांना १ मे पर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिंधू पाणी करारही थांबवण्यात आला आहे. (Photo: PTI)

  • 3/15

    भारत सरकारने आणखी एक काम केले तर काही दिवसांत पाकिस्तान पूर्णपणे नष्ट होईल. त्याची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडेल आणि संपूर्ण देशात अराजकता माजेल, याबाबतचे काही दावे सोशल मीडियावर लोकप्रिय असणारे शिक्षक ‘खान सर’ यांनी केले आहेत. (Photo: PTI)

  • 4/15

    पाकिस्तानविरुद्ध आता छोटं सर्जिकल स्ट्राईक नको तर त्यांना मोठा धक्का देण्याची वेळ आली आहे, असेही खान सर म्हणाले. (Photo: Khan Global Studies/FB)

  • 5/15

    खान सर म्हणाले, अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरू आहे. अमेरिकेने चीनवर २४५ टक्के कर लादला आहे. यामुळे जगातील मोठे उद्योगपती भारताकडे वळतील. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)

  • 6/15

    अशा परिस्थितीत मोठे उद्योग भारताकडे वळू नयेत म्हणून पाकिस्तानच्या नावाखाली असे हल्ले करून भारतात अशांतता पसरवण्याचा चीनचा डाव असू शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)

  • 7/15

    खान सरांच्या मते, जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत तिथल्या लोकांचे उत्पन्न वाढत आहे, जे पाकिस्तानला रुचलेले नाही. कारण असे हल्ले करून ते पर्यटन संपवू इच्छितात. काश्मिरी लोकांकडे नोकरी किंवा उत्पन्नाचा स्रोत उरणार नाही, तेव्हा ते त्यांना बंदुका उचलण्यासाठी उकसवतील. काश्मिरींना हे समजून घ्यावे लागेल की त्यांचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तान आहे. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)

  • 8/15

    खान सर म्हणतात की, जर पाकिस्तान काश्मीरच्या मागे नसता तर जम्मू आणि काश्मीरचा विकास गोवा आणि सिंगापूरच्या विकासाप्रमाणेच झाला असता. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)

  • 9/15

    खान सरांच्या मते, सिंधू जल करार स्थगित करणे हा पाकिस्तानसाठी कायमचा उपाय नाही. कारण पाणी वळवल्यानंतर आपण ते कुठे नेणार? यासाठी भारत सरकारने अनेक धरणे बांधावीत आणि पाकिस्तानचे सर्व पाणी थांबवावे. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)

  • 10/15

    खान सर म्हणतात की भारत सरकारने उन्हाळ्यात सिंधू नदीचे पाणी थांबवावे आणि पावसाळा आला की संपूर्ण धरण उघडावे. पाकिस्तानमध्ये पुरामुळे मोठी आपत्ती निर्माण होईल. कारण पाकिस्तानने मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. अशा परिस्थितीत, राक्षसांना राक्षसांसारखेच वागवावे लागेल. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)

  • 11/15

    पहलगाम हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज नाही. कारण हा कायमचा उपचार नाही. ५० दहशतवाद्यांना मारून काहीही साध्य होणार नाही. त्यांच्यावर ठोस उपचार करणे आवश्यक आहे. पाकिस्तानातील सर्व २४ कोटी लोकांना हे समजावून सांगणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)

  • 12/15

    खान सर त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणतात की, भारत सरकारने समुद्र मार्ग अडवावा. खरं तर, पाकिस्तानचा माल अरबी समुद्रामार्गे जातो, त्यासाठी त्याला प्रथम भारतात प्रवेश करावा लागतो. (Photo: Indian Navy/FB)

  • 13/15

    समुद्रमार्गात अडथळा निर्माण केल्यास पाकिस्तानला कोणताही पुरवठा मिळू शकणार नाही. पाकिस्तानकडे फक्त ९ दिवस पुरेल इतका पेट्रोलियम साठा आहे आणि त्यानंतर त्यांची खरी पंचाईत होईल. (Photo: Indian Navy/FB)

  • 14/15

    भारत सरकारने वर सिंधू जल कराराला स्थगिती द्यावी आणि खाली समुद्रात नाकेबंदी करावी. म्हणजे पाकिस्तानला चांगला धडा मिळेल. पाकिस्तान पूर्णपणे नष्ट होईपर्यंत सरकारने हे करावे. (Photo: Indian Navy/FB)

  • 15/15

    खार सर त्यांच्या व्हिडिओमध्ये असेही सांगतात की, समुद्रमार्गातील नाकेबंदी खूप महत्वाची आहे. कारण १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान भारताने अशी नाकेबंदी केली होती आणि पाकिस्तानी सैन्याने माघार घेतली. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करावी लागेल, तरच ते सरळ होतील. (Photo: PTI)

TOPICS
जम्मू आणि काश्मीर
Jammu And Kashmir
दहशतवादी हल्ला
Terror Attack
पाकिस्तान
Pakistan

Web Title: Khan sir on pahalgam terror attack no need of surgical strike how india can break pakistan without war kvg

IndianExpress
  • Govt’s high-level panel on Air India plane crash holds first meeting; possible causes, necessary SOPs, previous accidents’ records discussed
  • Meghalaya DGP indicates there could be more to honeymoon murder — ‘Motive doesn’t sit very well’
  • Walking out of fire: New video shows lone survivor of Air India crash emerging from wreckage
  • The war wasn’t on TV, it was outside my window: Indian students trapped in Iran await evacuation
  • New headache for sleuths tracking gangsters: Lawrence Bishnoi & Goldy Brar part ways
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us