ठाणे: भिवंडी येथील हनुमान टेकडी परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वैद्यकीय कापूस निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार होती. परंतु जिल्हा प्रशासनाच्या संथ कारभारामुळे गेल्या दीड वर्षांहुन अधिक काळ हा प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या काही सामाजिक संस्थांच्या मदतीने देहविक्री करणाऱ्या महिलांचे मतपरिवर्तन करण्यात आले होते. यामुळे अनेक महिलांचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार होता. परंतु गेले अनेक महिने हा प्रकल्प रखडल्याने सामाजिक संस्थांपुढे पेच निर्माण झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा