
वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक विभागानं दणका दिला आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून पोलिसांनी ३४ लाखांचा दंड वसूल केला आहे.
ज्या सुविधेचा डोंबिवलीतील रहिवाशांना कोणताही लाभ होत नाही. तो सेस कर अगोदरच वसूल करून शासन विकासकांची गळचेपी करत आहे.
स्थितीत कुटुंबातील मुले आता चोऱ्या करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्रातील आमदारांना पाच कोटी रुपये आमदार निधीतून मिळतात. पण आमचा खासदार निधी वाढताना दिसत नाही.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना अशा लोकांची तोंड बंदच…
ठाणे जिल्ह्यातील मालवाहू तसेच हलक्या वाहनांसाठी महत्त्वाच्या असलेल्या साकेत पूल आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या महत्त्वाच्या दुरुस्तीचे काम अखेर पुढे ढकलण्यात…
उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना नुकतीच पालिका प्रशासनाने जाहीर केली असून प्रारूप प्रभाग रचना आणि अंतिम प्रभाग रचना…
च्या हंगाम सुरू झाला की मुंबई, ठाणे आणि उपनगरांमधील फळबाजारांमध्ये कोकणातून तसेच दाक्षिणात्य राज्यांमधून विक्रीसाठी येणारा आंबा सर्व ग्राहकांचे लक्ष…
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या उभारणीला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
विवाह संकेतस्थळावर वधूच्या मागणीसाठी नाव नोंदणी केलेल्या एका तरूणाला एका भुऱट्या तरूणीने संपर्क केला.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकने तिला शनिवारी नवी मुंबईतील कळंबोली येथून अटक केली होती.
केवळ अर्धा तासच गॅस पुरवठा खंडित झाला होता असा दावा महानगर कंपनीकडून करण्यात आला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.