बारावे येथील जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवारी, ७ नोव्हेंबर रोजी कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा सकाळी आठ ते रात्रौ आठ या वेळेत बंद राहणार आहे. कल्याण-डोंबिवली शहराच्या कोणत्याही भागाला या काळात पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shortage of water in kalyan