कल्याण (Kalyan)हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील तालुक्याचे व ऐतिहासिक शहर आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महापालिका क्षेत्रातील एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे.
कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत.
कल्याण येथे राहणारे अनंत जोशी यांना देशविदेशातील वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या जमवण्याचा छंद आहे. जिरेटोप, युद्धकालीन शिरस्त्राण, पोलिसांच्या टोप्या अशा जगभरातील…
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या बँक खातेदाराला आम्ही तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करतो, असे सांंगून ग्राहकाच्या हातामधील बँकेचे मूळ एटीएम…
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील जी. के. वाईन्स या मद्य विक्री दुकानातील महागड्या मद्याच्या बाटल्या चोरून बाहेर मध्यस्थांच्या मार्फत ढाब्यांना विकून…
कल्याण लोकसभेतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार गुरुवारी अंबरनाथ येथे प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…
सर्वाधिक वर्दळीच्या शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकातील उड्डाण पूल लवकर बांधून पूर्ण व्हावा म्हणून प्रवासी मागील पाच वर्षापासून शासनाकडे, स्थानिक लोकप्रतिनिधी,…