कल्याण (Kalyan)हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील तालुक्याचे व ऐतिहासिक शहर आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महापालिका क्षेत्रातील एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे.
कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत.
कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावर चक्कीनाका येथे रस्ता ओलांडत असताना एका विद्यार्थीनीला भरधाव वेगात असलेल्या रिक्षा चालकाच्या रिक्षेने जोराची धडक दिली.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील बाजीप्रभू चौकातील पाटकर प्लाझा इमारती मधील पालिकेच्या नियंत्रणाखालील वाहनतळ भाडेपट्ट्याने देण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या…
डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील एका वृत्तपत्र विक्रेत्याने आपल्या वृत्तपत्र विक्रीच्या मंचकासमोर वर्दळीच्या रस्त्यावर पडलेला कल्याण मधील एका महिलेचा पैशाचा बटवा संबंधित…
कल्याण पश्चिमेतील एका हाॅटेलमध्ये मंगळवारी रात्री मित्रांसमवेत भोजनास गेलेल्या एका २५ वर्षाच्या वकिलाला किरकोळ कारणावरुन हाॅटेलचे व्यवस्थापक आणि तेथील तीन…