एकीकडे राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला असताना दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात नेमकं काय घडतंय? शिवसेनेप्रमाणे काँग्रेसमध्येदेखील फूट पडू शकते का? भाजपानं शिवसेनेचे आमदार फोडण्यासाठी ईडीचा वापर केला का? अशा अनेक मुद्द्यांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना आपली रोखठोक भूमिका मांडली.
असेच इतर अनेक व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.
