
राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने अवमान प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि लोकसभा सचिवालयाने तातडीने पावले उचलच राहुल गांधी यांचे…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केली. यानंतर काँग्रेसने आक्रमक होत राज्यभरात मोर्चे, निदर्शने, आंदोलने करीत…
मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
राहूल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विधीमंडळाच्या आवारात राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारले.
एकनाथ शिंदेंना भापजापासून सतर्क राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
सर्वोच न्यायालयातील निकालानंतर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
सरन्याधीशांना ट्रोल करण्याची हिंमत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, म्हणूनच काँग्रेसचे खासदार राष्ट्रपती यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश…
सुप्रीम कोर्टातील महाराष्ट्रातल्या सत्तांघर्षावरील सुनावणी काल पूर्ण झाली. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. याबाबत आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम मुंबईजवळच्या मीरा रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी…
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या बातम्या आज सकाळपासून माध्यमांवर पाहायला मिळत आहेत.
सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यांना एक कोटी रुपयाची लाच ऑफर केल्याचेही…
राज्य सरकारने या कामगार आणि उद्योजकांना वाचवावे आणि बीएमसीच्या एल. विभागातील भ्रष्ट अधिकारी, पोलीस आणि बिल्डरवर कारवाई करावी, अशी मागणी…
कधीकाळी विदर्भ ज्या पक्षाचा बालेकिल्ला होता तो काँग्रेस आणि आता ज्या पक्षाचा प्रभाव आहे, तो भारतीय जनता पक्ष अशा दोघांचेही…
नाना पटोले म्हणाले की, भाजपा हा पक्ष यात्रा स्पेशालिस्ट आहे. पण या यात्रा काढून त्यांना आता काहीच फायदा होणार नाही.
सर्वसामान्य जनतेची लूट करणारा भाजपा तस्कर निर्माण करणारा पक्ष, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप
हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापुरातील साखर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर…
काँग्रेसमधील गटबाजीनंतर थेट दिल्लीतून पक्षांतर्गत फेरबदलाच्या हालचाली होत असल्याची चर्चा आहे. तसेच पटोलेंचं प्रदेशाध्यपदही जाणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.
एकनाथ शिंदे म्हणतात, “नाना पटोलेंचा राग आपण समजू शकतो की काल शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण जे सकारात्मक निर्णय घेतले त्यामुळे विरोधकांच्या…
संजय राऊत, एकनाथ खडसे आणि नाना पटोले यांचे फोन अभिवेक्षण (टॅपिंग) केल्याचा आरोप असलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची केंद्राने…
शिंदे-फडणवीस सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यारून शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना राज्यातील विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, अशा आशयाचं एक विधान केलं होतं. त्यांच्या या…
सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीपासून महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली. बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यामुळे त्याचा पुढचा अंक सुरू झाल्याचं बोललं…
मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी मोठे षडयंत्र रचले गेले, असा खळबळजनक आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी केलेल्या विधानावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला.