
गेली तीस वर्षे भाजप व शिवसेना क्रमांक एकचा शत्रू मानणाऱ्या काँग्रेसने वैचारिकदृष्ट्या टोकाचा विरोध असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकच…
जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार मानताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाना पटोलेंचे आभार मानले
पुन्हा आरेमध्येच कारशेड करण्याचा आग्रह धरणे म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ चालवलेला आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली.
नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं.
नाना पटोले यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली
Supreme Court on Maharashtra Political Crisis सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह शिवसेनेचे प्रतोद अजय चौधरी यांना नोटीस बजावली…
नाना पटोले हे नेहमीच चर्चेत राहणारे. काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले पण मंत्रिपद मिळाले नाही ही त्याची नेहमीच खंत असायची.
महाविकासआघाडी सरकार अस्थिर झालं असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला कसलाही धोका नसल्याचं विधान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मीम शेअर करत भाजपाला खोचक टोला लगावला आहे.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे प्रथम क्रमाकांचे उमदेवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा,…
नाना पटोले म्हणतात, “ऊन-सावल्यांचा खेळ हा निसर्गाचा नियमच आहे. हा भाजपाच्या राजकारणाचा एक नवा अध्याय!”
विधान परिषदेचा निकाल लागण्यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईतून नागपुरला रवाना झाले आहेत.
पालखी मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारकऱ्यांच्या पोशाखातील मोठा बॅनर लावण्यात आला.
येत्या २० तारखेला महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. दहा जागांसाठी ही निवडणूक होणार असून एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…
पंतप्रधान मोदींनी आपल्या मातोश्रींचे फोटो शेअर करताना एका फोटोत ते पाय धुताना दिसत आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत.
‘ईडी’कडून राहुल गांधीची चौकशी सुरू असल्याच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत, आंदोलनं सुरू केली आहेत.
काँग्रेस पक्षाच्या विनंतीनुसारच राज्यपालांसोबतची भेट रद्द केली असल्याचे राजभवनाकडून करण्यात आले स्पष्ट
काँग्रेसचे आज राजभवानासमोर आंदोलन; “वेळ आलीच तर जेलभरो करण्याचाही निर्णय घेतलेला आहे”, असंही पटोलेंनी सांगितलं आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.