केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वीच शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. तसंच उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली होती. शरद पवार यांनी दगा-फटक्याचं राजकारण केलं. उद्धव ठाकरेंनीही दगा फटका केला. पण महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना धडा शिकवला या आशयाचं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं. त्यांच्या टीकेचा शरद पवारांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी ही म्हणही त्यांनी वापरली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा