पनवेल: शाळेला सुट्या असल्याने मुले घराबाहेर खेळायला जात आहेत. नियोजित शहरात क्रीडांगण आणि उद्यानांचा अभाव आहेच परंतू उन्हाच्या तडाक्यामुळे इमारतीमध्ये खेळा असा आदेश पालकांकडून मुलांना केला जातो. मात्र इमारतीमध्ये खेळण्यासाठी अपुरी जागा असली की शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या घरीच खेळण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र शेजारीच नराधम असेल तर मुलांच्या सूरक्षेचा प्रश्न निर्माण होताे. नवी मुंबईतील उलवे वसाहतीमध्ये राहणा-या एका नराधमाने बुद्धिबळ खेळायच्या नावावर साडेसात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रकार घडला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा