नवी मुंबई : देशातील सर्वाधिक व्यस्त समजल्या जाणाऱ्या शीव पनवेल मार्गावर रोजच्या अपघातात वाढ होत आहे. या घटनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाणही वाढले असून हा प्रकार सार्वधिक तुर्भे परिसरात होतो. या परिसरात रात्रंदिवस टोईंग व्हॅन कार्यरत ठेवाव्या लागतात. याचा सर्वाधिक ताण वाहतूक पोलिसांवर पडत असून सार्वजनिक बांधकाम विभाग निदान पावसाळ्यापूर्वी हे पट्टे मारतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Register Now
Already have an account? Sign in
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा