• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how many times was emergency imposed in india indira gandhi spl

इंदिरा गांधींव्यतिरिक्त देशातल्या ‘या’ सरकारांनीही आणीबाणी लागू केली होती….

How many times emergency in India : इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली (१९७५), ज्याला भारताचा काळा दिवस म्हटले जाते. याआधीही देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, पण तेव्हाची परिस्थिती इंदिरा गांधी सरकारसारखी नव्हती.

June 25, 2025 16:33 IST
Follow Us
  • How many times has emergency been imposed in India
    1/7

    बरोबर ५० वर्षांपूर्वी १९७५ साली २५-२६ जूनच्या मध्यरात्री आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात आणीबाणी लागू केली होती, या घटनेला लोक काळा दिवस मानतात. आणीबाणी लागू होताच विरोधक नेत्यांना अटक करण्यात आली, माध्यमांवर बंधन लादण्यात आली आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले.

  • 2/7

    मात्र, देशात आणीबाणी लागू होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही देशात आणीबाणी होती, पण त्यावेळी इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये जे वातावरण होते, तसे वातावरण नव्हते.

  • 3/7

    आणीबाणी लागू झाल्यानंतर, लोकांचे मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले आणि सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना मिसा (MISA) म्हणजेच अंतर्गत सुरक्षा कायद्यांतर्गत तुरुंगात टाकण्यात आले. इंदिरा गांधी यांनी २१ महिन्यांसाठी आणीबाणी लागू केली होती पण आणीबाणीचा कालावधी सहा महिन्यांचा असतो.

  • 4/7

    इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारने १९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्यापूर्वी देशात दोनदा आणीबाणी लागू करण्यात आली होती, परंतु दोन्ही वेळा त्यामागे ठोस कारणे होती.

  • 5/7

    भारतात एकूण तीन वेळा (१९६२, १९७१ आणि १९७५) आणीबाणी लागू करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३५२ नुसार राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे.

  • 6/7

    देशात पहिल्यांदा २६ ऑक्टोबर १९६२ ते १० जानेवारी १९६८ दरम्यान आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्या काळात देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. त्यावेळी भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरू असल्याकारणाने ‘भारताच्या सुरक्षेला बाह्य आक्रमणामुळे धोका असल्याचे घोषित करण्यात आले होते’.त्यामुळे ही आणीबाणी लादण्यात आली होती.

  • 7/7

    ३ ते १७ डिसेंबर १९७१ दरम्यान भारतात दुसऱ्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली, या वेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होते आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे लक्षात घेऊन आणीबाणी लागू करण्यात आली होती. व्ही.व्ही.गिरी हे तेव्हा देशाचे राष्ट्रपती होते. हेही पाहा –भारताशिवाय ‘या’ देशांकडेही आहे आणीबाणीची तरतूद; अंमलबजावणी प्रक्रिया काय असते?

TOPICS
ट्रेंडिंग
Trending
ट्रेंडिंग टॉपिक
Trending Topic
ट्रेंडिंग न्यूज
Trending News

Web Title: How many times was emergency imposed in india indira gandhi spl

IndianExpress
  • ‘Some countries use cross-border terrorism as instrument of policy… shelter terrorists’: Rajnath Singh at SCO meet
  • Encounter breaks out between terrorists, security forces in J&K’s Udhampur
  • 2 dead, 10 missing after bus carrying Char Dham pilgrims falls into river in Uttarakhand
  • Axiom-4 Mission: What Shubhanshu Shukla’s trip to ISS means for India’s space program
  • They looked and looked for answers. 42 years later, they got a postmortem
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us