रवी कोते, श्रमण झा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘उत्तर महाराष्ट्र’ म्हणजे गुजरातच्या सीमेला लागून असलेला नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांचा ४०,००० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त भूभाग आहे! महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास १३ टक्‍के. पण या उत्तर महाराष्ट्रातील सातपुडा पर्वताच्या काही डोंगराळ भागात, प्रामुख्याने आदिवासींची वस्ती असलेल्या क्षेत्रात एक असामान्य समस्या आहे : पावसाळ्याच्या महिन्यांत इथे मुसळधार पाऊस पडतो, पण पाणी ‘साठवण’ करण्‍याचे मार्ग मर्यादित असल्‍यामुळे ७० ते ८० टक्‍के पाणी उतारावरून वाहून जाते. परिणामत: पावसाळा संपल्‍यानंतर पाणी नाहीसे होत जाते… उन्हाळ्यात पाण्यासाठी पुन्हा वणवण करणाऱ्या या भागात बदल घडला, तो कसा?

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain but shortage of drinking water how problem solved asj
First published on: 22-03-2023 at 10:43 IST