ठाणे : राहुल गांधी यांचे संसद सदस्यपदाचे निलंबन केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ फलक लावले आहेत. ‘सुडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ अशा आशयाचे हे फलक असून या फलकांच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. तसेच ‘वुईस्टँडविथ राहुल गांधी’ असा हॅशटॅगही फलकांवर दिला आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Register Now
Already have an account? Sign in
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा