ठाणे : ठाणे आणि घोडबंदर भागातून जाणाऱ्या महामार्ग आणि त्यावरील उड्डाण पुलांवर पावसाळ्याच्या काळात पडलेले खड्डे भरणीसाठी मास्टीकच्या साहाय्याने तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. परंतु महामार्ग तसेच उड्डाण पुलांवर खड्डे भरणीसाठी टाकण्यात आलेल्या मास्टीकचे फुगवटे तयार झाले असून काही ठिकाणी रस्ता उंच-सखल झाल्याने अपघातांची भिती व्यक्त होत आहे. काही ठिकाणी मास्टीकने भरलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. तात्पुरत्या मलमपट्टीमुळे ठाणेकरांचा प्रवास संकटात असल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा