Maharashtra Politics News Updates, 12 August 2025 : गुहागर हेदवतड येथे जाहीर सभेत खोतकीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन गुहागर येथील ब्राम्हण समाज आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नव्या संघर्षाची ठिणगी पडली. दरम्यान भास्कर जाधव म्हणाले की माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच होता. मी कुणाचीही माफी मागणार नाही. मी पक्षीय कार्यक्रमात बोललो होतो. मला समाज म्हणून पत्र का देता असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी ईव्हीएम हॅक कशी केली जातात हे किरीट सोमय्या दाखवायला घेऊन आले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरेही हयात होते. आम्ही कुठलेही आरोप हवेत करत नाही हे देवेंद्र फडणवीस यांना सांगा असं विधान केलं आहे. यासह महत्त्वाच्या बातम्यांवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Mumbai News Live Update “माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच” भास्कर जाधव आक्रमक; यासह महत्त्वाच्या बातम्या
स्पर्धा परीक्षार्थींच्या आत्महत्या का वाढताहेत? शेवटची संधी हुकल्याने बालविकास अधिकाऱ्याच्या आत्महत्येने…
गाझा येथील नरसंहाराविरुद्ध निदर्शने करण्यास माकपला अखेर परवानगी, २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ दरम्यान निदर्शन
दहिसर पथकर नाका स्थलांतरित करावा – परिवहन मंत्री
‘डीपीसी’च्या माध्यमातून वाढीव किंमतीने होणाऱ्या खरेदीला चाप; एकूण निधीच्या दहा टक्के निधी खरेदीसाठी वापरण्याचे निर्बंध
‘एलिट’ क्लास नव्हे; ते लोकसेवक, देशाचे पहिले माहिती आयुक्त हबिबुल्लाह यांचे अधिकाऱ्यांना खडे बोल
देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची वक्तृत्त्व स्पर्धा वादात
पद्मावती भागात जुगार अड्ड्यावर छापा; भाजप पदाधिकारी ताब्यात
रांजणगाव, चाकण ‘एमआयडीसी’तील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘पीएमपी’चा प्लॅन… दोन जागांचा आगाऊ ताबा द्यावा
तपासाची चक्रे फिरवताच ४० लाखांचे दागिने मिळाले… आरपीएफ, जीआरपीकडून चोरटे गजाआड
खेडमधील टेम्पोच्या दुर्घटनेप्रकरणी चालक अटकेत; दाटीवाटीने प्रवासी…
‘भविष्यात बांबूला उसाचा भाव….,’ नितीन गडकरी यांचे महत्त्वाचे विधान…
दृष्टिहीन गोविदांनी चार थर रचून दिली परळच्या लंबोदरला सलामी…
बेस्ट बसची मोटारगाडीला धडक; महिलेचा चिरडून मृत्यू
माझा रोख ब्राह्मण समाजावरच, माफी मागणार नाही-भास्कर जाधव
गुहागर हेदवतड येथे जाहीर सभेत खोतकीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन गुहागर येथील ब्राम्हण समाज आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नव्या संघर्षाची ठिणगी पडली. दरम्यान भास्कर जाधव म्हणाले की माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच होता. मी कुणाचीही माफी मागणार नाही.द्वेष पसरवायचा तुम्ही आणि खापर दुसऱ्यावर फोडायचं. द्वेष पसरवण्याचं काम ब्राह्मण समाजाने केलं आहे असंही भास्कर जाधव म्हणाले.
गुहागर हेदवतड येथे जाहीर सभेत खोतकीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन गुहागर येथील ब्राम्हण समाज आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नव्या संघर्षाची ठिणगी पडली.