-
गेल्या दोन वर्षांच्या काळात मोदींनी लोकांपर्यंत पोचण्याचे सर्व प्रयत्न केले. पण ते स्वतच प्रकाशझोतात राहिले. त्यामुळे त्यांचेच प्रतिमावर्धन झाले.
-
शिक्षण क्षेत्रात केलेल्या घोषणांची अद्याप शंभर टक्के पूर्तता झाली नसली, तरी त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने एखादे पाऊल तरी प्रत्येक घोषणेबाबत उचलण्यात आले असल्याचे दिसून येते.
-
मोदी सरकारने संरक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाचे वास्तववादी निर्णय वेगाने घेतले. परंतु त्यात दीर्घकाळ सातत्य ठेवावे लागेल.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेपासून शेजारी तसेच इतर देशांबरोबरचे संबंध वाढविण्यावर जास्त भर दिला. त्यासाठी त्यांनी अनेक देशांचे दौरे केले. त्यावरूनही टीका झाली.
-
पावसाचे अपुरे प्रमाण, वाढता उत्पादन खर्च, पतपुरवठय़ातील अडचणी या पाश्र्वभूमीवर कृषी क्षेत्राची वाटचाल आव्हानात्मक आहे.
-
भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुद्दय़ावर तसेच सुशासनाच्या घोषणेवर केंद्रातील मोदी सरकारला कौल मिळाला. मात्र या सरकारच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीचा विचार सरकारने फार काही केले असे म्हणता येत नाही.
-
मोदी सरकारने आर्थिक बाबींत अनेक निर्णय घेतले असले तरी अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. मोदी यांनी निवडणुकीआधी केलेल्या घोषणा आणि आकडेवारी यांच्यात भिन्नताच आहे.
-
दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सत्ताप्राप्तीच्या नव्हे तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या आवेशात घोषणांचा पाऊस पाडला. गरिबांना, वंचितांना सामाजिक न्याय देण्याच्या योजनांची खैरात केली.
-
‘अच्छे दिना’ने हूल दिल्याची भावना सामान्यांसह उद्योगांकडूनही वर्षभरातच प्रदर्शित झाली. नुसत्या घोषणा होत आहेत, मन लुभावणाऱ्या शब्दांचे जाळेच केवळ जनतेवर फेकले जात आहे, अशा आरोपांच्या फैरीत दुसरे वर्षही संपले.
-
नुसत्या घोषणा होत आहेत, मन लुभावणाऱ्या शब्दांचे जाळेच केवळ जनतेवर फेकले जात आहे, अशा आरोपांच्या फैरीत मोदी सरकारचे दुसरे वर्षही संपले.
दोन वर्षे मोदी सरकार…
मोदी सरकारच्या दोन वर्षांतील कामगिरीवर एक दृष्टिक्षेप..
Web Title: Modi government completes two years