Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. which city called wine capital of india why nashik is called wine capital of india srk

भारतातील कोणत्या शहराला ‘वाईन कॅपिटल’ म्हणतात? तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या…

भारतातील कोणत्या शहराला ‘वाईन कॅपिटल’ म्हणतात? तुम्हाला माहितीये का?

November 5, 2023 13:13 IST
Follow Us

काही शहरे त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत तर काही त्यांच्या सांस्कृतिक वारशासाठी जगात प्रसिद्ध आहेत. (फोटो – freepik)

तुम्ही भारताचा इतिहास वाचलात तर तुम्हाला हे देखील कळेल की भारतात दारु फार पूर्वीपासून बनते. भारतात एक शहर आहे, ज्याला भारताचं वाईन कॅपिटल देखील म्हणतात.(फोटो – freepik)

तुम्हाला या शहराबद्दल माहिती आहे का? भारताचं वाईन कॅपिटल अशी ओळख कोणत्या शहराला मिळाली आहे, याचं उत्तर जाणून घेऊयात.(फोटो – freepik)

आपल्याकडे मद्यप्रेमींची कमी नाही. अशातच महाराष्ट्रातील एका शहराला भारताचं वाईन कॅपिटल अशी ओळख मिळाली आहे. (फोटो – freepik)

महाराष्ट्र राज्यात असलेल्या नाशिक शहराला भारताची वाईन कॅपिटल म्हणजेच भारताची वाईन राजधानी म्हटले जाते. (फोटो – freepik)

लोक हे शहर नाशिक म्हणून कमी आणि भारताची वाईन कॅपिटल म्हणून जास्त ओळखतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात उत्पादित होणाऱ्या मद्याचा मोठा हिस्सा याच शहरात तयार होतो. (फोटो – freepik)

या एकट्या शहरात ५२ वाईन प्लॉट्स असून ते चालवण्यासाठी ८००० एकरमध्ये द्राक्षांची लागवड केली जाते. (फोटो – freepik)

आजूबाजूच्या परिसरात असलेल्या सर्व प्रकारच्या द्राक्षांच्या बागा पाहिल्या तर त्याचे एकूण क्षेत्र सुमारे १८००० एकर आहे. (फोटो – freepik)

नाशिकची माती वेगळ्या प्रकारची आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. लालसर रंगाची ही माती असून एका अहवालानुसार, एकट्या नाशिक शहरात दरवर्षी २० टनांहून अधिक द्राक्षांचे उत्पादन होते. (फोटो – freepik)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending NewsनाशिकNashik

Web Title: Which city called wine capital of india why nashik is called wine capital of india srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.