पुणे प्रतिनिधी: भाजपचे नेते खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला तीन दिवस होत नाही तोवर पोटनिवडणुकीच्या चर्चेला सुरुवात झाली असून पोटनिवडणुक लढविण्याची इच्छा काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. त्या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, गिरीश बापट यांना जाऊन तीन दिवस झाले असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामधून स्थिर तर होऊ द्या. राजकारण तर होताच राहील. पण इतक असंवेदनशील होऊ नये. अशी भूमिका मांडत काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांना सुनावले.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Register Now
Already have an account? Sign in
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा