Maharashtra Politics Updates, 14 August 2025 : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यांचा विषय चांगलाच चर्चेत आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयावर देखील आक्षेप घेतले जात आहेत, यादरम्यान माझ्या सरकारने घेतलेला नाही. यासंदर्भात महापालिकांना अधिकार देण्याचा निर्णय आधीच्या सरकारच्या काळात म्हणजे १९८८ मध्ये घेण्यात आला होता, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. कोणी काय खावे, हे ठरविण्यात राज्य सरकारला रस नाही. आम्हाला लक्ष देण्यासाठी दुसरे अनेक विषय आहेत असेही फडणवीस म्हणाले आहेत. याबरोबरच संपूर्ण राज्यात बुधवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला, शुक्रवारपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Mumbai Breaking News : महाराष्ट्रातील सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर
राजेंद्रसिंह गौर यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक
जालन्यात कापसाचे ४३ हजार हेक्टर क्षेत्र घटले; भाव घसरल्याचे परिणाम
एफडीएचे ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ अभियान सुरू, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी
सोमनाथ सूर्यवंशीप्रकरणात एसआयटीचे आदेश
सर्पदंश झालेल्या रूग्णावर उपचार भलतेच, नागपुरातील एम्स रुग्णालयात गोंधळ, नातेवाईक संतप्त
कामात दिरंगाई व गुणवत्तेत तडजोड नकोच; असे का म्हणाले कृषिमंत्री?
…तरच मतदार यादीतून नाव वगळता येते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली प्रक्रिया !
वैद्यकीय, दंत अभ्यासक्रमासाठी १० हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला १२५.१९ कोटींचा निव्वळ नफा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला १२५.१९ कोटींचा निव्वळ नफा
‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने ‘या’ तारखेपर्यंत…
दिल्लीची हवा आरोग्यासाठी अपायकारक? काय आहे आयआयटीएम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधन?
डोंबिवलीत फडके रस्त्यावरील दहीहंडी सरावासाठी रस्ता बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी; व्यापारी वर्गात संताप
पुढील तीन दिवस राज्यात घरांची खरेदी-विक्री व्यवहार ठप्प…राज्यातील नोंदणी विभागाचे कामकाज राहणार तांत्रिक कारणास्तव बंद
मुंबईच्या आर्थिक-सामाजिक परिवर्तनाचा इतिहास म्हणजे बीडीडी चाळ – मुख्यमंत्री
बुलढाणा जिल्ह्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक… नक्षलग्रस्त भागात काम करताना…
मतदार यादीतील दुबार नाव वगळण्यासाठी बीएलओ यांना सूचना; निवडणूक कामात कामचुकारपणा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार, जिल्हाधिकारी
‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत नवीन माहिती… फिटिंग शुल्क, पाटीला सुरक्षा आवरणाच्या नावावर…
“१५ ऑगस्ट रोजी सर्व मटन आणि चिकनची दुकाने बंद ठेवण्याचे तुघलकी फर्मान जारी करणाऱ्या सर्व महापालिका आयुक्तांना १५ ऑगस्ट दुपारी १ वाजता माझ्या घरी आय़ोजित चिकन बिर्याणी आणि मटन कोरमा पार्टीच सहभागी होण्याचे निमंत्रण. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. (भारत एक स्वतंत्र आणि लोकशाही देश आहे आणि महाराष्ट्र एखाद्या हुकुमशाही राजवटीतील राज्य नाही.) ही पार्टी फक्त जे आत्तापर्यंत स्वतंत्रतेचा अर्थ समजले नाहीत अशा लोकांना लक्षात आणून देण्यासाठी आयोजित केली जात आहे,” अशी पोस्ट इम्तियाज जलील यांनी केली आहे.
15 अगस्त को सभी मीट और चिकन की दुकानें बंद रखने का तुगलकी फरमान जारी करने वाले सभी नगर निगम आयुक्तों को 15 अगस्त को दोपहर 1 बजे मेरे आवास पर आयोजित चिकन बिरयानी और मटन कोरमा पार्टी में शामिल होने का निमंत्रण। महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis भी इस अवसर पर उपस्थित… pic.twitter.com/kFQ8etEFgf
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) August 14, 2025
सह पोलीस आयुक्त रेड्डी यांच्यासह चार जणांना राष्ट्रपती पुरस्कार
टिटवाळ्यात १०८ रुग्णवाहिका चालकाची मनमानी, रुग्णाला मुंबईत केईएमला नेण्यास नकार
नाशिक : म्हाळसाकोरे दरोड्यातील तीन संशयित ताब्यात
व्हॉईस ऑफ देवेंद्र स्पर्धा घेण्यावर आयोजक ठाम
सोलापुरात ‘सिटू’ने ट्रम्प यांचा पुतळा जाळला
वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने चौघांना जीवनगौरव पुरस्कार
स्वातंत्र्य तर वृध्द झाले, सुराज्य कधी येईल डोंबिवलीतील सुजाण नागरिकांनो? डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या फलकाची जोरदार चर्चा
शहापूरच्या महिला सरपंच ”लाल किल्ल्यावर प्रमुख” पाहुण्या !
नवी मुंबई विमानतळाच्या फलकावर काळे फासल्याने गुन्हा दाखल
“घर असावे घरासारखे… नकोत नुसत्या भिंती..! बीडीडी वासियांसाठी तयार करण्यात आलेल्या वरळी येथील नवीन घरांची आज पाहणी केली. याठिकाणी अतिशय सुसज्ज आणि सुंदर इमारती उभारण्यात आल्या असून चाळीत १० × १० च्या खोलीत राहणाऱ्या बीडीडी वासियांना आता ५०० स्क्वेअर फुटांची २ bhk घरे मिळणार आहेत. मुंबईतील मुंबईकरांना मुंबई बाहेर न जाता त्याला इथेच त्याला चांगले घर मिळावे हे जे स्वप्न आम्ही पाहिले, त्याची पूर्तता केल्याचे समाधान आज आम्हाला वाटले आहे.”
“यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलींद बोरीकर आणि बीडीडी चाळीतील रहिवाशी यावेळी उपस्थित होते,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
?वरळी, #मुंबई |
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 14, 2025
घर असावे घरासारखे… नकोत नुसत्या भिंती..!
बीडीडी वासियांसाठी तयार करण्यात आलेल्या वरळी येथील नवीन घरांची आज पाहणी केली. याठिकाणी अतिशय सुसज्ज आणि सुंदर इमारती उभारण्यात आल्या असून चाळीत १० × १० च्या खोलीत राहणाऱ्या बीडीडी वासियांना आता ५०० स्क्वेअर फुटांची २… pic.twitter.com/qf4fGc7769